2. जर राजा नीतीमान, सदाचारी असेल तर त्याची प्रजा सदाचारी होते
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
VI (सहा)- बुद्धांची सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने
SECTION SIX-- SERMONS ON SOCIO-POLITICAL QUESTIONS
*************************
2. जर राजा नीतीमान, सदाचारी असेल तर त्याची प्रजा सदाचारी होते
If the King is Righteous, his Subjects will be Righteous
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
VI (सहा)- बुद्धांची सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने
SECTION SIX-- SERMONS ON SOCIO-POLITICAL QUESTIONS
*************************
2. जर राजा नीतीमान, सदाचारी असेल तर त्याची प्रजा सदाचारी होते
If the King is Righteous, his Subjects will be Righteous
*************************
1) एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, "भिक्खूहो,"
2) "जोपर्यंत राजा हा नीतीमान नाही, तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी नीतीमान होऊ शकत नाहीत. प्रधान आणि कर्मचारी दुराचारी झाले की, ब्राम्हण आणि गृहस्थही दुराचारी होतात. ब्राम्हण आणि गृहस्थ हे दुराचारी व दुष्ट असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही दुराचारी होतात."
3) "परंतु जेंव्हा राजे सदाचारी व नीतीमान असतात तेव्हा हे भिक्खूंनो, त्याचे प्रधान आणि कर्मचारीही सदाचारी होतात. जेंव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी नीतीमान असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही सदाचारी होतात. जेव्हा ब्राम्हण आणि गृहस्थ सदाचारी असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही सदाचारी होतात."
4) "गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्यामागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसांमध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाममार्गाने जाऊ लागला तर इतरेजनही त्याच मार्गाचा अवलंब करतात."
5) "त्याचप्रमाणे राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते."
2) "जोपर्यंत राजा हा नीतीमान नाही, तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी नीतीमान होऊ शकत नाहीत. प्रधान आणि कर्मचारी दुराचारी झाले की, ब्राम्हण आणि गृहस्थही दुराचारी होतात. ब्राम्हण आणि गृहस्थ हे दुराचारी व दुष्ट असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही दुराचारी होतात."
3) "परंतु जेंव्हा राजे सदाचारी व नीतीमान असतात तेव्हा हे भिक्खूंनो, त्याचे प्रधान आणि कर्मचारीही सदाचारी होतात. जेंव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी नीतीमान असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही सदाचारी होतात. जेव्हा ब्राम्हण आणि गृहस्थ सदाचारी असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही सदाचारी होतात."
4) "गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्यामागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसांमध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाममार्गाने जाऊ लागला तर इतरेजनही त्याच मार्गाचा अवलंब करतात."
5) "त्याचप्रमाणे राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते."
Comments
Post a Comment